Editor https://iyemarathichiyenagari.com/
( एन. शिवदास यांच्या ‘हिंदू महाजन’ कादंबरीच्या संदर्भात भारतीयत्वाचा शोध ) भारतीय संस्कृतीत ‘आई’ ही केवळ एक नात्याची संज्ञा नाही, तर ती त्याग, ममता, सहनशीलता आणि मौन यांची प्रतीकात्मक मूर्ती मानली जाते. “आई म्हणजे देव”,…
( एन. शिवदास यांच्या ‘हिंदू महाजन’ कादंबरीच्या संदर्भात भारतीयत्वाचा शोध ) भारतीय संस्कृतीत ‘आई’ ही केवळ एक नात्याची संज्ञा नाही, तर ती त्याग, ममता, सहनशीलता आणि मौन यांची प्रतीकात्मक मूर्ती मानली जाते. “आई म्हणजे देव”,…
संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही. विवहळता; दुःख दैन्य पदरात असेल, आर्थिक चंचन असेल तेव्हा गणगोत मित्र काम करीत नाही. तेव्हा श्री संत गजानननाचा…
संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही. विवहळता; दुःख दैन्य पदरात असेल, आर्थिक चंचन असेल तेव्हा गणगोत मित्र काम करीत नाही. तेव्हा श्री संत गजानननाचा…
स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले असा संदेश त्यातून सर्वत्र गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला लोकसभेत धोका होता तर तो नेमका कोणापासून, याची चौकशी होणार…
स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले असा संदेश त्यातून सर्वत्र गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला लोकसभेत धोका होता तर तो नेमका कोणापासून, याची चौकशी होणार…
अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार कराबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही महिने सुरू होते. किंबहुना भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लादल्याने व्यापारी करार करण्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. अखेर गेल्या सोमवारी…
अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार कराबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही महिने सुरू होते. किंबहुना भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लादल्याने व्यापारी करार करण्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. अखेर गेल्या सोमवारी…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखें एक, विषय एकाहून एक भिन्न हे कांही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखें एक, विषय एकाहून एक भिन्न हे कांही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता…
पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी १२ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन व संपाचा इशारा नवी दिल्ली - अमेरिका–भारत दरम्यान प्रस्तावित असलेल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा हा भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण…
पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी १२ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन व संपाचा इशारा नवी दिल्ली - अमेरिका–भारत दरम्यान प्रस्तावित असलेल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा हा भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण…
जीवनातील अपयश, तुटलेली स्वप्नं, नात्यांतील संघर्ष आणि वैफल्य यांच्या राखेतून पुन्हा उभं राहणं हीच माणसाच्या जगण्याची खरी कसोटी असते. या अर्थाने ‘फिनिक्स’ हा केवळ एक मिथकात्मक पक्षी न राहता तो मानवी जीवनाचा एक प्रभावी रूपक ठरतो. प्रथितयश…
जीवनातील अपयश, तुटलेली स्वप्नं, नात्यांतील संघर्ष आणि वैफल्य यांच्या राखेतून पुन्हा उभं राहणं हीच माणसाच्या जगण्याची खरी कसोटी असते. या अर्थाने ‘फिनिक्स’ हा केवळ एक मिथकात्मक पक्षी न राहता तो मानवी जीवनाचा एक प्रभावी रूपक ठरतो. प्रथितयश…
हा अर्थसंकल्प भारतीय शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा, निवडणुकांपुरती पिकांची आठवण आणि पायाभूत सुविधांवर अब्जावधींचा खर्च — या सगळ्यात देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेली शेती दुर्लक्षित…
हा अर्थसंकल्प भारतीय शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा, निवडणुकांपुरती पिकांची आठवण आणि पायाभूत सुविधांवर अब्जावधींचा खर्च — या सगळ्यात देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा असलेली शेती दुर्लक्षित…
अमेरिकी साम्राज्यवादापुढे मोदी सरकारचे शरणागतीचे धोरण – एआयकेएसचा आरोप नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-एनडीए सरकारने अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणांपुढे पूर्णतः…
अमेरिकी साम्राज्यवादापुढे मोदी सरकारचे शरणागतीचे धोरण – एआयकेएसचा आरोप नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-एनडीए सरकारने अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणांपुढे पूर्णतः…
Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism Stop Mortgaging Indian Agriculture Piyush Goyal Resorting to Lies and Deceit to Mislead Farmers Vijoo Krishnan, Ashok Dhawale General Secretary President AIKS condemns…
Narendra Modi Surrenders Indian Interests Before US Imperialism Stop Mortgaging Indian Agriculture Piyush Goyal Resorting to Lies and Deceit to Mislead Farmers Vijoo Krishnan, Ashok Dhawale General Secretary President AIKS condemns…
महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली मुंबई - पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत भारताचा एक परीपूर्ण…
महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या तीन वर्षांत दुप्पटीने वाढली मुंबई - पर्यटन मंत्रालय देशातील विविध पर्यटन उत्पादने आणि ठिकाणांचा प्रचार करण्यासाठी जागतिक पर्यटन बाजारपेठेत भारताचा एक परीपूर्ण…
प्रथमेश पालवे यांचे 'रिमोट वर्किंग'वर खुमासदार भाष्य कोल्हापूर: "घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू असते. हा आजच्या रिमोट वर्करचा सर्वात मोठा प्रश्न आहे," अशा शब्दांत प्रथमेश पालवे यांनी आयटी…
प्रथमेश पालवे यांचे 'रिमोट वर्किंग'वर खुमासदार भाष्य कोल्हापूर: "घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू असते. हा आजच्या रिमोट वर्करचा सर्वात मोठा प्रश्न आहे," अशा शब्दांत प्रथमेश पालवे यांनी आयटी…
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन…
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश…
स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा…
स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व काही घरबसल्या मिळू लागले. वयोवृद्ध, अपंग व आजारी व्यक्तींना ऑनलाईन सेवांचा…
सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप…
सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप…
साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य - संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली…
साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य - संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली…
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें ढग आकाशांत नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋृतूच्या शेवटीं जसे तें पुनः उत्पन्न होतात. ही ओवी केवळ ऋतुबदलाचे…
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें ढग आकाशांत नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋृतूच्या शेवटीं जसे तें पुनः उत्पन्न होतात. ही ओवी केवळ ऋतुबदलाचे…
एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत,…
एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत,…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उगवतो, तेव्हां ज्याची मोजदाद कोठेही करतां येत नाही, असें लोन असलेलें जग आकाराला येतें.…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उगवतो, तेव्हां ज्याची मोजदाद कोठेही करतां येत नाही, असें लोन असलेलें जग आकाराला येतें.…
स्टेटलाइन – जुलै २०२३ मधे अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी त्यांनी सुप्रियांबरोबर भावा बहिणीचे नाते कायम राखले होते.…
स्टेटलाइन – जुलै २०२३ मधे अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी त्यांनी सुप्रियांबरोबर भावा बहिणीचे नाते कायम राखले होते.…
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - चार युगांच्या जेव्हां हजार फेऱ्या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणे…
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - चार युगांच्या जेव्हां हजार फेऱ्या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणे…
कोल्हापूर ः 'गावगाडा' (त्रिं. ना. आत्रे), 'आमचा गाव बदलापूर' (ना. गो. चाफेकर), 'गावगाडा... शतकानंतर' (अनिल पाटील-सुर्डीकर), 'कोसळता गावगाडा' (उल्का महाजन) ते 'गावकळा' (लक्ष्मण महाडिक) आणि 'गावकथा' (अतुल मुळीक) याही पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, 'गावाकडची गोष्ट..!' विष्णु पावले नावच…
कोल्हापूर ः 'गावगाडा' (त्रिं. ना. आत्रे), 'आमचा गाव बदलापूर' (ना. गो. चाफेकर), 'गावगाडा... शतकानंतर' (अनिल पाटील-सुर्डीकर), 'कोसळता गावगाडा' (उल्का महाजन) ते 'गावकळा' (लक्ष्मण महाडिक) आणि 'गावकथा' (अतुल मुळीक) याही पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, 'गावाकडची गोष्ट..!' विष्णु पावले नावच…
पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून…
पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून…
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणें जे माझ्या स्वरूपी प्राप्त…
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणें जे माझ्या स्वरूपी प्राप्त…